Monday, November 26, 2012

बॉलिवूडमध्ये झळकलेल्या मराठी मुली ... ४


२५. स्मिता पाटील


 २६. रेणुका शहाणे


२७. शोभना समर्थ


२८. राखी सावंत


२९. सीमा देव


३०. शशिकला


३१. शिल्पा शिरोडकर


३२. शुभा खोटे











Friday, November 16, 2012

मायाबाजार

१. सगळे वार परतवता येतात, पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.


२. शब्दांचा व्याकरणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजतं आणि त्याच शब्दांचं जीवनाशी काय नातं असतं ह्याचा अर्थ जगताना समजतो. परीक्षेचा हॉल सोडला की परीक्षेचं ओझ झटकता येते. कारण पदवीपुरातच त्या हॉलशी संबंध असतो. पण जगताना शब्द जेव्हा झटकता येत नाहीत तेव्हाच त्याचा खरा अर्थ समजतो.


लेखक: व. पु. काळे 
पुस्तक: मायाबाजार

Thursday, October 25, 2012

कर्मचारी

 
१. "स्वत:पेक्षा जरा कमी असलेल्या माणसाशीच दुसरा मैत्री करतो. पैशाने, बुद्धीने, प्रत्येक बाबतीत दुसरा कुठे कमी आहे हे हेरल्यावरच त्या प्रांतापुरती मैत्री होते."
 
२. "गांधारी ..... महाभारतातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती. अर्जुन, कर्ण, भीष्म, कृष्ण, ह्यासारख्या महाभारतातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याजवळ जे होतं ते दाखवायला वाव मिळाला. विद्वत्ता, शोर्य, शक्ती सगळं उधळून टाकू शकला जो तो. कुणाची कुचंबना झाली नाही. गांधारी सर्वात श्रेष्ठ आपण होऊन अंधत्व पत्करणारी. तिने हे दिव्य कसं केलं माहित आहे? डोळ्यावरची पट्टी सोडताच सगळं विश्व आपलचं आहे, हे ओळखल्यामुळे. तो क्षण आपला. म्हणू तेव्हा उगवू शकतो, ह्या आधारावर."
 
३. एकाने खाल्लं तर शेण आणि सगळ्यांनी मिळून खाल्ली तर श्रावणी."
 
 
लेखक: व. पु. काळे
पुस्तक: कर्मचारी
 
 
 
 
 
 
 
 

Sunday, October 7, 2012

बॉलिवूडमध्ये झळकलेल्या मराठी मुली ... ३

१७. नंदा


१८. नूतन


१९. पद्मिनी कोल्हापूरी


२०. पल्लवी जोशी


२१. राजश्री


२२. मुग्धा गोडसे


२३. नलिनी जयवंत


२४. नम्रता शिरोडकर











Friday, September 14, 2012

बॉलिवूडमध्ये झळकलेल्या मराठी मुली ... २

९. मधू  सप्रे


१०. ममता कुलकर्णी


११. किमी काटकर


१२. किशोरी शहाणे


१३. माधुरी दिक्षित


१४. ईशा कोप्पीकर


१५. लीला चिटणीस


१६. लीना चंदावरकर
















Thursday, August 30, 2012

बॉलिवूडमध्ये झळकलेल्या मराठी मुली ... १

 १. अर्चना जोगळेकर


२. अश्विनी भावे


३. भाग्यश्री पटवर्धन


४. गायत्री जोशी


५. अदिती गोवित्रीकर


६. अमृता खानविलकर


७. भक्ती बर्वे


८. गौरी कर्णिक














Friday, August 17, 2012

सत्तांतर

1. “कला म्हणजे जाणिव आणि नेणीव यांची लग्नगाठ”
2. “Art is a Marriage of Conscious and Unconscious.
3. काळाप्रमाणे संघर्ष हा सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच तर भरती असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंड भरमसाट वाढतात, गर्दी होते, तेव्हा तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं. तेव्हा संघर्ष उतू जातो.
 
 
 
 
लेखक: - व्यंकटेश माडगुळकर


 
 
 

Video